छत्रपती शिवाजी महाराज

ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"



Viksit
Bharat

ग्रामपंचायतीच्या डिजिटल सेवेत
आपले मन:पूर्वक स्वागत...

#DigitalIndia #ViksitBharat2047

पोर्टलवर जाण्यासाठी कुठेही क्लिक करा [Skip]

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

नेहा भोसले (भा.प्र.से.)

नेहा भोसले (भा.प्र.से.)

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, अलिबाग

आमच्याबद्दल

आधुनिक ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर

ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातिल वसई तालुक्यात स्थित आहे. आमचे उद्दिष्ट गावाचा सर्वांगीण विकास करणे आहे. आम्ही पारदर्शकता व जबाबदारीने जनसेवेत कार्यरत आहोत.

4312

लोकसंख्या

4

वॉर्ड

2

महसूल गाव

2

अंगणवाडी संख्या

2578

कुटुंब संख्या

6 चौरस हेक्टर

चौरस किमी

क्षेत्रफळ

0

शाळा

246112

एल जी डी कोड

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

विजय लीलाधर पाटील

सरपंच

उपसरपंच

पुष्पा बंडू घोडविंदे

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी

धनश्री धर्मेंद्र संखे

ग्रामपंचायत अधिकारी

शासकीय योजना

खालील कोणत्याही योजनेवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती पाहा.

प्रधानमंत्री आवास योजना

ग्रामीण भागात पक्क्या घरांच्या बांधकामासाठी

लाभार्थी चालू

मनरेगा योजना

१०० दिवस हमी रोजगार योजना

श्रमिक सक्रिय

स्वच्छ भारत मिशन

शौचालय बांधणी व स्वच्छता कार्यक्रम

कुटुंबे पूर्ण

जल जीवन मिशन

प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी

नळ कनेक्शन प्रगतीपथावर


आमचे स्थान

पत्ता

ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर
तालुका - वसई
जिल्हा - रायगड
महाराष्ट्र

आरटीएस कायदा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

आरटीआय कायदा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

महत्त्वाच्या वेबसाईटसाठी QR कोड

आपले सरकार पोर्टल

आपले सरकार पोर्टल QR कोड

QR कोड स्कॅन करून आपले सरकार पोर्टलवर जा

aaplesarkar.mahaonline.gov.in

तक्रार निवारण पोर्टल

तक्रार निवारण पोर्टल QR कोड

QR कोड स्कॅन करून तक्रार निवारण पोर्टलवर जा

grievances.maharashtra.gov.in/mr

आगामी कार्यक्रम

सूचना फलक

संपर्क करा

फोन

9158964655

पत्ता

ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर

तालुका-वसई , रायगड , महाराष्ट्र